Tuesday, February 2, 2016

Bhagawan ShriKrishna Life Pricy

🔴bgwan Krishna Life Pricy🔴

Krishna 🚩bgwan different names in different places known.

🚩uttr Pradesh Govind Gopal Krishna or more names are known.

🚩rajsthan Shrinathji or Takurji is known as.

🚩maharashtr Bittl in God's name is known.

🚩udisa of Jagannath is known.

Is known by the name of the Gopal Ji 🚩bangal.

🚩dkshin Venkatesh in India or Govinda is known.

In 🚩gujrat Dwarkadhish is known.

🚩asm, Tripura, Nepal etc. name Krishna is worshiped in northeastern areas.

🚩mlesia, Indonesia, the US, England, France and more countries are recognized as Krishna.

Gopal 🚩govind or "Go" cows and the senses of the word, is both. Go Go in the Rig Veda is a Sanskrit word and means the winner of the senses of a man ... whose senses are subdued senses is Govind Gopal is the same.

Krishna's father Vasudeva was therefore 🚩sri lifetime "Vasudeva" was known. Sri Krishna's grandfather's name was Shurasenas ..
Krishna was born in Mathura district in Uttar Pradesh, was in the prison of King Kansa.

🚩sri Krishna's brother Balaram were their cousins, but Uddhav and Angers, Angers and later meditated Neminath Tirthankara of Jainism was known.

16000 Krishna Raja of Assam narakasura 🚩sri princesses freed from prison and forced them to stop suicide princesses had married him for his honor. Because in that era claimed the woman's abduction was considered untouchable and society women did not adopt ..

Was one of the original Ptrani 🚩sri Krishna Rukmini who was named Rukmi was the sister of the King of Vidarbha in Maharashtra state .. Rukmi Sisupala was a friend of Krishna's enemy.

🚩duryodn Krishna's father-in-law and his daughter married Lakshmana was with Krishna's son Samba.

Krishna's name was dyed 🚩sri bow. The name of the shellfish was Panchjanya. Was named Sudarshan Chakra. His girlfriend's name was Radharani Blitz was the daughter of the head Vrisbanu. Krishna from Radharani puire selfless and loved. Radharani was very large at the age of Krishna. The difference was about 6 years or more. Krishna left Vrindavan at the age of 14 .. And then they never met Radha.

🚩sri Mathura, Ujjain MP Krishna had come to acquire knowledge. And here the great Brahmin sage Sandipani he gained knowledge of the supernatural was Vidyao ..

🚩sri Krishna was the age of 125 years. His body was black and his dark body was laced 24 hours Holy Ashtgand. His garments were yellow silk suit and was Mormukut on the forehead. The name of his charioteers and his chariot with four horses shoes were Daruk. Hypnosis was ragged in their two eyes.

🚩sri Krishna Shandilya Maharishi was chaplain.

Naming 🚩sri Krishna
Maharshi Garg said.

Anirudh Krishna's great grandson was named 🚩sri which Banasur Krishna and Lord Shiva defeated them by war.

🚩sri Krishna Dwarka name in the heart of the sea capital of Gujarat was rebuilt. Dwarka was full of gold and built Devshilpi had Vishwakarma.

🚩sri Krishna to Arjuna in Kurukshetra in Haryana Sunday Shukla Ekadashi day of sacred wisdom of the Gita was given only 45 minutes.

🚩sri bathing naked in the river Krishna just once in its infancy making women's clothing were stolen and used the next time he was advised to not bathe naked in the open.

According to Krishna killed the demon 🚩sri cow and he has no right to live.

🚩sri Krishna Avatar was not .... but were Awatari meaning "full Purushottam God"

His birth was like 🚩n nor ordinary man that killed her.

🚩srwan Dharman Prityjm Mamekan Srnm Vraja
All major Twm Papebyo Mokshshyami Ma Shuc--
Bhagavad Gita Chapter 18,
Sri Krishna

❗sbi religions abandon receive only my refuge, I will save you from all sin, fear Mt❗

!! श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय ५ वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी !!

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🌷!! श्रीनवनाथ भक्तिसार कथामृत !!🌷
------------------------------------- 
🍀!! श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय ५ वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी !!🍀

मच्छिंद्रनाथाने हिंगळादेवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारामल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला. रात्री एका देवालयात स्वस्थ निजला असता सुमारे दोनप्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसल्या. हे पाहून भुतावळ उठली, असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे, असा त्याने विचार केला. मग त्याने लागलीच स्पर्शास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या अत्यद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खिळून राहिली. त्यांना हालचाल करिता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली. ती भुते नित्यनियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती; परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत. इकडे वेताळाने ती का आली नाहीत ह्याची चौकशी करण्यासाठी दुसरी भुते तिकडे पाठविली. मग पाच-सात भुते वेताळाची आज्ञा मान्य करून शरभतीरी आली आणि शोध करून पाहू लागली, तो ह्यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली. तेव्हा तेथे कोणीएक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले. मग तो सिद्ध कोठे उतरला आहे, ह्याचा तपास करीत फिरत असता, मच्छिंद्रनाथास वेताळाकडुन आलेल्या भुतांनी पाहिले. तेव्हा ह्याचीच अद्भुत करणी असावी, असा त्यांच्या मनात संशय आला. मग त्या भुतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्याची प्रार्थना केली की, स्वामी ही भुते पतित आहेत, ह्यांची मुक्तता करावी; म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजास जातील. त्यावेळी ही सर्व भुते खिळली असता, तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यांस विचारिले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ही भुते आज आली नाहीत म्हणून त्यांच्या तपास करण्याकरिता वेताळाने आम्हांस इकडे पाठविले आहे. तर महाराज ! यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी त्यांना कदापि सोडणार नाही, हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा, म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल.

मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भुते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली की, तिकडे एक योगी आला आहे, त्याने शरभतीरावरची भुते मंत्राच्या जोराने एका जागी खिळवून टाकिली आहेत व तुम्हांलाहि तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे. हे ऐकताच वेताळाची नखशिखात आग झाली. त्याने सर्व देशातील भुतावळ आणण्यासाठी जासूद पाठविले. त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला. त्यांना वेताळाने साराकच्चा मजकूर कळविला. मग सर्व जण आपापल्या फौजेनिशी शरभतीरि येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले. हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेविले व त्यांचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला. पुढे त्याने वज्रस्त्रमंत्र जपून सभोवती एक रेघ ओढिली व वज्रशक्ति मस्तकावर धरिली, तेणेकरून भुतांना जवळ जाता येईनासे झाले. भुतांच्या राजांनी झाडे, डोंगर नाथावर टाकिले, परंतु त्यांचे काही चालले नाही. त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले, परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बळ ठरले. शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळवून टाकिले. त्या वेळी पिशाच्चांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग, खेळता, बावरा, म्हंगदा, मुंजा, म्हैशासुर व धुळोवान हे सातजण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहात होते. पण तितक्यात नाथाने चपळाइने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेविले व दानवास्त्र सिद्ध करून मृदु, कुंमक, मरु, मलीमल, मुचकुंद, त्रिपुर, बळजेठी हे सात दानव निर्माण केले. मग सात दानव व सात भूतनायक यांची झोंबी लागली. एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते, पण दानवांनी त्यास जर्जर करिताच ते अदृश्य झाले. शेवटी मच्छिंद्रनाथाने वासवशक्ति सोडून वेताळास मूर्च्छित केले. त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली, तेव्हा निरुपाय होऊन त्याने निरभिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा बेत केला.

मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ व्हावयाचा आहे? आमचे प्राण वाचविल्याने आम्ही जगात तुझी कीर्ति गाऊ व तू सांगशील ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णुजवळ विष्णुदूत आहेत, त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिशाच्चफौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा हुकुम मानू. हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजांस नरकात टाकू अशी भुतांनी दीनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे, याकरिता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल, त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्राबरहुकूम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाराला साह्य करावे. तसेच मंत्र घोकून पाठ करणारासहि मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले. तसेच, त्यांचे भक्ष्य कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेविले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली कायम केली.

याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणार्‍या कबुलायती वेताळाजवळून करून घेतल्या. नंतर प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले. मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांनी जयजयकार करून त्याची स्तुति केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले.

!! श्री नवनाथ भक्तीसार अध्याय पाचवा संपूर्ण !!
!! श्रीकृष्णाअर्पणमस्तु !!

🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿